या महिलांना मिळणार 2लाख रुपये! सरकारचा मोठा निर्णय
या महिलांना मिळणार 2लाख रुपये! सरकारचा मोठा निर्णय स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आता महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या बदलानुसार शेतकरी पत्नीचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला ….. आहे या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळण्यास मदत होणार आहे. शेतात … Continue reading या महिलांना मिळणार 2लाख रुपये! सरकारचा मोठा निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed